आयुष्यभर सोबत चालायची
स्वप्न दाखवून,
लोक अर्ध्या वाटेत एकट सोडून जातात,
म्हणून कोणाची सवय लावून घेऊ नका..!!💔
ज्यांच्या नशिबातच
रडणं लिहिला आहे ,
ते हसले तरी त्यांच्या
डोळ्यातून पाणीयेत..!!💔.
लक्षात ठेव ...
एक दिवस तुला माझी किंमत
कळेल पण तेव्हा खूप उशीर
झालेला असेल...!!💔
माझ्यासाठी तोच दिवस,
खास असेल ...
जेव्हा मी लाकडावर झोपून
आगीला दुःख सांगत असेल.... !!💔
बोलणे बंद केल्याने...
कोणाला विसरता येत नाही,
मनातील व्यक्तीला जगापासून लपवून शकतो...
पण स्वतःपासून नाही...!!💔
कोणी कोणाच नसतं
हे जर आधी समजलं असतं,
तर हे तुटणार नातं मी
कोणाशी जोडलचं नसतं...!!💔
खरं आहे ...
जेव्हा माणसाची गरज संपते ना,
तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत
पण बदलून जाते...!!💔
जाऊ दे ना आता
कळलं मला
चुक तुझी नाही
माझंचं प्रेम ...
कुठेतरी कमी
पडलं असेल...!!💔
लक्षात ठेव,
तुला माझ्या सारखे
खूप मिळतील..
पण त्यामध्ये मी
कधीच नाही मिळणार...!!💔
तुझ्या खोट्या प्रेमाने एका
हसत राहणाऱ्या माणसाच्या
आयुष्याची वाट लावली आहे...!!💔
वाईट तर तेव्हा वाटतं ....
जेव्हा समोरच्याला माहित असतं,
आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो
तरी ती व्यक्ती जाणून-बुजून
तीच गोष्ट करते...!!💔
जर आयुष्य असेल तर ...
तुझ्या सोबत असू दे आणि
जर मृत्यू असेल तर...
तुझ्या अगोदर असू दे...!!💔
आज पर्यंत एकलं होतं की ,
कोणी कोणाचं नसतं
पण आज अनुभवले
खरच कोणी कोणाच नसतं...!!💔
जरा तू पण विचार कर ना,
तेव्हा कसं वाटेल तुला जेव्हा
तू माझ्यावर प्रेम करशील
आणि मी तुला सोडून देईल..
तुझ्यासारखं......!!💔
मी म्हणत नाही मला दिवसाचे
चोवीस तास वेळ दे,
पण माझा ज्या वेळेवर हक्क,
आहे ते तरी मला दे....!!💔
चूक चुकून होते
हे कितीही खरं असलं तरी
काही चुका अश्या असतात ...
त्याची शिक्षा आयुष्यभर
भोगावी लागते....!!💔
चंद्र जसा दिसायला जवळ वाटतो
तसेच काही माणसे आपल्या जवळची वाटतात
पण हा फक्त आपल्या मनाचा
भ्रम असतो....!!💔
माणूस एकदा मनातून
उतरून गेला ना मग
कितीही काही केलं तरी
पुन्हा पहिल्यासारखी
जागा घेऊ शकत नाही....!!💔
जेव्हा एखादी व्यक्ती
आतून तुटते ना ,
तेव्हा ती बाहेरून शांत
राहायला सुरुवात करते...!!💔
आज कालची नाती ,
अशी झाली आहेत...
जोपर्यंत तुम्ही,
आवाज देत नाहीत...
तोपर्यंत समोरून,
ते ही बोलत नाहीत....!!💔
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?